राजकारण आणि शासन निर्णय प्रक्रियेत मागास घटकांचे योगदान वाढावे म्हणून ‘खुप लढलो बेकीने, आता लढुया एकीनेच’ हे अभियान सन् 2017 पासून सतत सुरु आहे.
राजकीय इतिहास बदलण्याची तयारी
2017 – १८ : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकांमध्ये ‘खुप लढलो बेकीने, आता लढुया एकीनेच’ हे अभियान पहिल्यांदाच राबवण्यात आले होते.
निवडणुकीचे चोख व्यवस्थापन
२०१९ -२० : महाराष्ट्र विधीमंडळ पदवीधर मतदार संघासाठी तब्बल ३ वर्षापासून जमीन स्तरावर ‘खुप लढलो बेकीने, आता लढुया ऐकीनेच’ अभियान राबवला जात होता. या निवडणुकीमध्ये विद्यार्थी नेते अतुल कुमार खोब्रागडे यांना सर्वानुमते निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले